Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेलाआहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी आहे व खूप मोठे क्षेत्र पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. Visit the Website : www.marathi-shala.com
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा   सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत.  
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात महाराष्ट्राचा इतिहास तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. त्या काळात हा 'दंडकारण्याचा' भाग होता.   मराठी सराव परीक्षा
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. Comment च्या माध्यमातून आपले उत्तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. Post share करून आपल्या मित्रजनांचे महाराष्ट्राबद्दल असलेले सामान्य ज्ञान आपण नक्कीच तपासू शकता. Visit the Website : www.marathi-shala.com
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha डोंगर ओलांडण्यासाठी बनविलेल्या वळणावळणाच्या रस्त्याला घाट म्हणतात. महाराष्ट्रात व भारतात डोंगराळ भागांत हजारो घाट आहेत. त्यांतील काही केवळ पायवाटा आहेत, काही व्यापारासाठी ओझ्याची जनावरे नेण्यास उपयोगी पडत. काही घाटांतून बैलगाड्या जाऊ शकत. Comment च्या माध्यमातून आपले उत्तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. Post share करून आपल्या मित्रजनांचे महाराष्ट्राबद्दल असलेले सामान्य ज्ञान आपण नक्कीच तपासू शकता. मराठी सराव परीक्षा
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha राष्ट्रीय उद्यान हे एक उद्यान आहे जे संरक्षणाच्या उद्देशाने वापरले जाते आणि ही राष्ट्रीय सरकारांनी संरक्षित केली आहे. बहुतेकदा हे सार्वभौम राज्य घोषित किंवा मालकीचे नैसर्गिक, अर्ध-नैसर्गिक किंवा विकसित भूमीचे राखीव असते. Comment च्या माध्यमातून आपले उत्तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. Post share करून आपल्या मित्रजनांचे महाराष्ट्राबद्दल असलेले सामान्य ज्ञान आपण नक्कीच तपासू शकता. मराठी सराव परीक्षा
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
वापरासाठी पाणी अडवण्यासाठी अथवा त्याचा प्रवाह योग्य त्या वेगात आणण्यासाठी धरणे बांधली जातात. धरणातून सुयोग्यरीतीने मिळालेल्या प्रवाहाच्या आधारे वीज निर्मिती सारखी कार्ये साधली जातात.अनेक ठिकाणी मोठी धरणे आहेत. मराठी सराव परीक्षा
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
भारतीय रेल्वे (संक्षेप: भा.रे.) ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज २३१ लाख प्रवासी आणि ३३ लाख टन मालाची वाहतूक करते. १२.२७ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारीसंख्येत जगातील आठवी सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे मराठीसरावपरीक्षा
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
'ज्ञानपीठ' पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. २२ मे, इ.स. १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली.
Read More