Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
महाराष्ट्रातील किल्ले राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरुळगड इ. महत्त्वाचे किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे (ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही रायगडच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत. महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहेत. राज्यव्यवहारकोशात शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार रघुनाथपंत हनुमंते यांनी किल्ल्यांचे मुख्य ३ प्रकार सांगितले आहेत, १) गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला २) भुईकोट किला ३) द्वीपदुर्ग अथवा जंजिरा   Marathi Sarav Pariksha…
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात महाराष्ट्राचा इतिहास तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. त्या काळात हा 'दंडकारण्याचा' भाग होता.   मराठी सराव परीक्षा
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha राष्ट्रीय उद्यान हे एक उद्यान आहे जे संरक्षणाच्या उद्देशाने वापरले जाते आणि ही राष्ट्रीय सरकारांनी संरक्षित केली आहे. बहुतेकदा हे सार्वभौम राज्य घोषित किंवा मालकीचे नैसर्गिक, अर्ध-नैसर्गिक किंवा विकसित भूमीचे राखीव असते. Comment च्या माध्यमातून आपले उत्तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. Post share करून आपल्या मित्रजनांचे महाराष्ट्राबद्दल असलेले सामान्य ज्ञान आपण नक्कीच तपासू शकता. मराठी सराव परीक्षा
Read More